नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल् ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. ...
पैठण शहरात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन दोन दिवसात शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा, सर्व प्रभागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या असे आदेश यंत्र ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच कोयना, दुधगंगा, तुळशी, पाटगाव, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी ही धरणेही 100 टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
dam, satara, farmar मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर ...
राधानगरी धरणात 234.09 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 19630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा मोठा प्रकल्प 974.19, दूधगंगा मोठा प्रकल्प 719.12 जंगमहट्टी मध्यम प्रकल्प 34.65, जांबरे मध्यम प्रकल्प, 23.2 ...
वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाच ...