स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने ...
मृदा आरोग्य पत्रिका तयार करणारा हा प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यापूर्वी तो प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निश्चित झाले. यासाठी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांमधील केवळ पाच गावे निवडण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गावाची ...
राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्राच्या गावामध्ये सोयाबीन, बाजरी व इतर खरीप पिके अंतिम स्थितीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या केलवड गावातील शेतक-याने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला. नानासाहेब धोंडीबा फटांगरे यांनी आपल्या दीड एकर सोयाबीन पिकात सोम ...