नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घे ...
हातावर आणून पानावर खाणाऱ्यांसाठी शासनाने १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यात रेशन मिळणार असले तरी इतर फायदे हे नोंदणीकृत मजूरवर्गासोबतच असंघटित कामगारांना मिळणे अपेक्षित होते. रेशन मिळाले तरी भाजीपाला, साखर-चहापत्ती, तेल व वीजबिल, मोबाईल, घर ...
सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब ...
राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. मात्र नागरिकांनी सुध्दा शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनारुपी संकटाला नागरिकांनी सयंमाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहे ...
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत ...
राज्यातील सर्वच भागात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात होत्या.तर नागरिक सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घ ...
इंडियन ऑईल कंपनीकडे सराफ इण्डेन गॅस एजंन्सीचे १३ लाख ५५ हजार ४५० रुपये जमा आहे. परंतु, एजन्सीकडून फिल्ड आफीसर निलेश ठाकरे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे या बदल्यातून सिलिंडरचा पुरवठा रोखून ग्राहकांच्या भावनाशी खेळ चालविला. अखेर ग्र ...
देशात कारोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाकडून संचारबंदीही टप्याटप्यात कडक केली जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दुकानेही काही काळच सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने शहरातील मनोरुग्ण, भिक्षेकरी, अनाथ अशा उपेक्षितांचे जीणे कठीण झाले आहे. मंदिरासमोर बसणाऱ ...