संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाहीत अशांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले. ...
संचारबंदी लागू केल्यापासून पहिले काही दिवस रस्त्यांवर असणाऱ्या परभणीकरांनी नंतर मात्र संचारबंदीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ७ ते ११ या वेळेतच आवश्यक व्यवहार केले. ...
सरकारी यंत्रणेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचादेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र म्हणून उपयोग करण्याचा विचार सुरू आहे. ...