संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती. ...
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 10000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. ...
संकट इतक्यावरच थांबले नाही तर त्याच्या आयुष्यातील इतकी वर्षे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवारापासून लपवून ठेवलेली घटना कोरोनाच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. ...