कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. येथील पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असे सांगून माझ्या खासदार फंडातून पूरग्रस्तांसाठी ५० लाखां ...
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बंदी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अपर जि ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. ...
या राज्यस्तरीय गौरवासाठी आदिवासी विकास विभागाला संस्थेचे जिल्हा समन्वयक कपिल कर्पे यांनी हा प्रस्ताव बिनचूक पाठवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामांकानांमधून शिरसेवाडीच्या सामुहिक वन हक्क व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य म्हणून शिसेवाडीची निवड झ ...
तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहणी अंतर्गत वांगी येथील एका लाभार्थ्याची घरकुलाची दूसºया हप्त्याची रक्कम सिहोरा येथील बँक शाखेने परस्पर सदर लाभार्थ्याच्या कर्जाच्या रकमेत रूपांतरीत केली. घरकुलाचे हप्त्यापासून वंचित केले. ...