भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे. ...
तब्बल ५९ अॅपवरील बंदी कायम केल्यानंतर चिनी कंपन्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यामुळे चीनचा तीळपापड झाला असून, आता चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे धाव घेतली आहे. ...
गेल्या जून महिन्यापासून सरकारने ज्या 267 अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यांत या कायमची बंदी घातलेल्या 59 अॅप्सचादेखील समावेश आहे. भारत सरकारने सर्वप्रथम जून महिन्यात टिकटॉक सह 59 अॅप्सवर बंदी घातली होती. ...
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही ...