आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर ...
देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत ...