ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Lok sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी लोकसभेत संबोधित करताना पक्षासमोर ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भाजपासाठी ३७० जागांच्या आसपास जाणंही फार कठीण आहे. हे लक्ष्य गाठायचं असल्यास भाजपाला ५ प्रमुख ...
Nitish Kumar Bihar Political Crisis: काहीही होऊदे, मीच मुख्यमंत्री होणार... हाच उद्देश. २००५ नंतर एकदाही निवडणूक लढविली नाही. अटलबिहारींनी त्यांना राज्यात पाठविलेले... ...