श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Sudhir Mungantiwar Target Thackeray Government: १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हैराण केलंय, इतकं नक्की... पण आपण या व्हिडीओत बोलणार आहोत, ते याबद्दल की देवेंद्र फडणवीस यांचा हा आक्रस्थाळेपणा, कौतुक करण्याजोगा आहे का? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे. ...
West Bengal Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या पायाचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लास्टर घालण्यात आल्याचं एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. ...