श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मीरा भाईंदर भाजपाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य निधी जमवताना पुरग्रस्तांच्या अश्रूंचा विचार न करता हसत हसत फोटोसेशन केल्याची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ...
Sanjay Raut attacks bjp govt over pegasus issue:'संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे.' ...
महापालिकेत सत्तारूढ भाजपतील गटबाजी वाढत चालली असून, आता महासभेच्या ठराव रोखण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. महासभेतील ३७ ठराव सभागृह नेत्यांकडे असल्याचे कळल्यानंतर स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी थेट कमलेश बोडके यांनी बेालावून साक्षीपुरावे काढले. ...
Pegasus: काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला असून, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या. ...
Politics News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan ) यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. ...