शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

मुंबई : भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी...; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक

पुणे : PMC Election 2026: भाजपकडून लाडक्या बहिणींना झुकते माप; पुण्यात निवडणुकीसाठी १६५ पैकी ९० जागांवर महिलांना संधी

पुणे : PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का?

वसई विरार : वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश

ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये आमदार मेहतांमुळेच महायुती तुटली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी

महाराष्ट्र : 'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात

वसई विरार : मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 

नागपूर : भाजपकडून सहा जागांवर दोन 'एबी' फॉर्म; नेमके कोणते उमेदवार अर्ज घेणार मागे ?

मुंबई : मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड