लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान - Marathi News | choose the day time and place just tell me where to come mns leader prakash mahajan challenges bjp mp nishikant dubey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान

MNS Prakash Mahajan News: निशिकांत दुबे यांच्यापेक्षा राज ठाकरे यांची हिंदी चांगली आहे. तू आम्हाला भाषा शिकवू नको, असे पलटवार मनसे नेत्यांनी केला. ...

“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका - Marathi News | bjp mp manoj tiwari criticized said whoever goes with raj thackeray their political career will end up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका

BJP MP Manoj Tiwari News: महाराष्ट्राची प्रांतीय एकात्मता आहे, भाषिक ऐक्य, बंधूभाव तोडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित केले आहे, अशी टीका भाजपा खासदाराने केली आहे. ...

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर - Marathi News | Accident while returning to Kolhapur after joining BJP, three seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर

रस्त्यावर ऑईल पडल्याने चालकाचा ताबा सुटून कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला ...

“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान - Marathi News | ncp ajit pawar group state president sunil tatkare said if merger of ncp to be made then we will take decision only after asking bjp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान

Sunil Tatkare News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून लढणार, यावरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत मत मांडले. ...

“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said raj thackeray challenge is not only to mp nishikant dubey but also to bjp and we are 100 percent together on that issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत

Sanjay Raut News: या दुबेचा निषेध भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी केलेला दिसला नाही. भाजपा आणि शिंदे गटाचे लाचार मान खाली करून बसले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला - Marathi News | Thackeray brand is not working in the market, people do not like it; BJP Sudhir Mungantiwar Target Raj Thackeray and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. काँग्रेसने दिला नाही असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. ...

...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhye criticizes Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

"मी कोणी नाही. मी शुन्य आहे, उद्धव ठाकरे याला अर्थ नाही" ही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली असा चिमटा भाजपाने काढला आहे. ...

Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले... - Marathi News | The Maha Vikas Aghadi continued to struggle till the last day during the assembly session. Its wrong message was sent to the people - Uddhav Thackeray said in Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...

विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  ...