महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. ...
Crime News : एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी खुलासा करत सांगितलं की, 18 जुलैला मरंगामध्ये एका पुलाजवळ अनिल साह याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आणि दोन्ही हात कापले होते. ...
नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं. ...