Uttar Pradesh Plane Crash: उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे आज एक प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान उतरत असताना विमानतळाच्या भिंतीवर आदळून अपघातग्रस्त झाले. ...
Biju Patnaik: १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने काश्मीरवरील ताब्यासाठी भारताविरोधात युद्ध पुकारले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या फौजांना काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराला तातडीने ...
India-Pakistan: आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उत्तर प्रदेशमधील गंगा एक्स्पेस वेवर असलेल्या धावपट्टीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मिराज, राफेट, सुखोई आणि जग्वार विमानांच्या गर्जनेने आसमंत दणाणून गेला होता ...
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हवाई क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...