Rohini Khadse slams Naresh Mhaske Contorvesial Statement: दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयातही महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला असून अडकलेल्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे ...
तिकिटांचे दर वाढले असून परत येण्यास अडचणी येत आहेत, सरकारने यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विमान, रेल्वे व इतर साधनांचा वापर करावा ...