ठाणे महापालिकेने इतिहासात प्रथमच सर्वात जास्त वसुली करून प्रत्येक विभागाने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिकचे म्हणजेच तब्बल ५२६ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे ...
कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील काळू, भातसा, उल्हास व बारवी या चार नद्यांवर गाव तेथे पाणीयोजना असतानाही तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क ४६ गावे ...
विक्रमगड डोल्हारी (बु.) ग्रामपंचायत निवडणुक २०१६ वॉर्ड क्र. २ (ब) येथे रामचंद्र पांडूरंग भेरे व संतोष मगळ्या गुरोडा यांनी नामनिर्देशन पत्रासोबत शौचालयाचे खोटे दाखले सादर केल्याचा आरोप ...
धनगरांना आरक्षण मिळणे शक्य नाही. या देशातील न्यायालयेही त्यांना आरक्षण देऊ शकणार नाही, असे ठाम मत व्यक्त करतानाच राज्याचे मुख्यमंत्री मात्र धनगरांना आरक्षणाचे आश्वासन देऊन ...
निवडणूक वर्षातील शेवटच्या स्थायी समिती सभापतीपदाची सूत्रे हाती यावीत, यासाठी शिवसेनेतील पाच जणांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. ...