बाळासाहेब ठाकरे हेच आदर्श असल्याचे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेविरोधात संघर्षाचे बिगुल फुंकले आहे. शिवाय केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला ...
ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाचे (डीम्ड कन्व्हेअन्स) ५४८ प्रकरणे वर्षभरात दाखल झाली होती. त्यापैकी ४७३ सोसायट्यांच्या प्रकरणांची सुनावणी ...
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने ...
महिलांना शिक्षणाची दारे खुली करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती सोमवारी साजरी होणार आहे. भाईंदर पूर्वेतील फुले यांच्या नावाने १५ वर्षांपासून ...
अंबरनाथ पालिकेच्या जुन्या ठेकेदाराची कचरा उचलण्याची मुदत संपल्याने पालिकेने या कामासाठी नव्या ठेकेदाराची नेमणूक केली आहे. कामाचे आदेश देण्याआधी पालिकेने ...
मुंबईत एसी लोकल दाखल झाली असून, चाचण्यांनंतर लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे. मात्र या लोकलचे असणारे स्वयंचलित दरवाजे आणि त्यातील गोंधळ टाळण्यासाठी ...
शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे. ...
रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले ठाणेकर, मित्रमैत्रिणींसोबत सेल्फीचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग ...