मुंबई, पुणे या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातून पालघर या आदिवासीबहुल क्षेत्राचा नवा जिल्हा निर्माण झाल्याने मानव विकास निर्देशांकाच्या नव्या अहवालात ...
आधीच डबघाईला आलेल्या टीएमटीवर आता आणखी एक संकट ओढवले आहे. परिवहन सेवेत मागील अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या ३९ लिपिकांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत. ...
मुलांच्या वार्षिक परीक्षा संपतासंपता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गुरूवारपासून आलेल्या लाँग वीकएण्डला सर्वाधिक ठाणेकरांची पसंती आहे, कोकणात जाऊन आंबे खायला. ...
रस्त्याला आधीच महात्मा जोेतिबा फुले यांचे नाव असतानाही त्याला स्वत:च्या बिल्डर सासऱ्याचे नाव देणाऱ्या भाजपा नगरसेविकेला त्यांनी लावलेले फलक ‘लोकमत’च्या बातमीनंतर रातोरात ...
पालघरच्या प्रारुप विकास आराखडा हा स्थानिक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने आराखडा विरोधी संघर्ष समितीची बैठक घेण्याच्या एक वर्षापूर्वीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर ...
ठाण्याच्या वागळे इस्टेट जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी (जिल्हा सातारा) येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे ...
केडीएमसीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत ११४ कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला असून तो अहवाल ...
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर डीसी-एसी परिवर्तन झाल्यामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढला असतानाच हार्बरला मात्र त्याचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
डीसी ते एसी परिवर्तनावर धावणाऱ्या शेवटच्या लोकलला शनिवारी मध्य रेल्वेने अखेरचा निरोप दिला. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी मध्य रेल्वेने या शेवटच्या लोकलचे विशेष तिकीट १० ...