अभय योजने अंतर्गत मिळालेल्या ३४ कोटींच्या उत्पन्नातून विकास कामाचे प्रलंबित बिले द्यावी. अशी मागणी आयुक्तांना ठेकेदाराकडून होत असल्याचे बोलले जात आहे. ...
शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारी कामाबाबत आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामाची पाहणी केली. ...
डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना वाढल्या,नागरिक हैराण ...
भाजपकडून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी. ...
गॅस कटरच्या सहाय्याने बस स्टाॅपला ताेडावे लागले ...
"भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे" ...
तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. ...
पावसाळ्याच्या दरम्यान जुन्या व धोकादायक इमारती पडून वा त्याचा भाग पडून दुर्घटना होत असतात. त्यात जीवितहानीसह मालमत्तेचे नुकसान होत असते. ...
कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्टात दाखल झाली आहे. ...
राज्यात जरी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगले सुरु असतांना ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण आहे ...