शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या... ...
बदनामीची धमकी देऊन सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकास सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागणाºया पत्रकारासह एकाला खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री ठाण्यात रंगेहाथ अटक केली. ...
मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले ...
महापालिकेने अधिका-यांच्या कृपेने रिलायन्स जिओ कंपनीवर दाखवलेली गुप्त अशी ‘असीम’ भक्ती ही तब्बल २१६ कोटी रुपयांची असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध झाले आहे. ...
सन २०१३ मधील एका प्रकरणात शांतताभंग आणि जमावबंदी आदेशप्रकरणी बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना पदाधिकारी विजय साळवी ...
सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला ...
‘देशात भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या विचित्र युती, आघाडी आकाराला येत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही अभद्र आघाड्या जन्माला आल्या आहेत ...
शहरात भुयारी गटाराचा पहिला टप्पा वादाच्या भोव-यात असताना तत्कालीन नगरसेवक आणि बांधकाम विभागातील अधिका-यांनी दुस-या टप्प्यातील कामेही अर्धवट केली आहेत. ...