नंदूरबारच्या एका व्यापा-याबरोबर तरुणीला मैत्रिचे नाटक करण्यास भाग पाडून नंतर त्याच्याशी तिने ‘जवळीक’ साधल्यानंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या दिपक वैरागडे या पोलिसासह दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दी ...
शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण ...
पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत. ...
गेली १२ वर्षे विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे. यंदाही येत्या शनिवारी हा सोहळा पार पडणार आहे. ...
भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीव ...
नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी एका पोलिसाने केली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ...