शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 9:29 AM

खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.

- अनिकेत घमंडी डोंबिवली2 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन घेण्यात आला होता, मात्र कोरोना बधितांची संख्या कमी होत नसल्याने ठाणे जिल्ह्यात अखेरीस 19 जुलै पर्यँत तो वाढवण्यात आला आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.राज्य परिवहन मंडळाने जादा गाड्या मागवल्या असून वेळीच गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी सांगितले की, कामावर बोलावले आहे, मुंबई भागात लॉकडाऊन वाढलेला नाही, त्यामुळे सोमवारी हजर व्हायला सांगितले आहे, जावे लागणारच. रांग लावलेल्यामध्ये महिला, युवक, युवती, पुरुष आशा सगळ्या वयोगटतातले कामगार दिसून आले. 10 दिवसांनी रांगा लागल्याने राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव दिसून येत होता.पलावा, निळजे काटई येथील धोकादायक उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनचहलकाना दिलासा।मिळाला आहे. त्यामुळे त्या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली असल्याचा दिलासा।मिळाला आहे. ठाणे, मंत्रालय, दादर या भागात तसेच  मुंबईतील शासकीय हॉस्पिटल मार्गावर राज्य परिवहन च्या बसेस सोडण्यात आल्या होत्या.एवढ्या मोठ्या रांगा लागल्याने कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून रांगाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. हे कामगार मुबंईत जाणार तेथून पुन्हा येणार त्या प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी त्याना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली