शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

By नितीन पंडित | Updated: April 3, 2024 16:53 IST

जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी: शहरातील शांतीनगर परिसरातील के जी एन चौक या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सह जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबर मध्ये दोन गटात हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता.त्याचा राग मनात ठेवून आरिफ खान त्याचा भाऊ आबिद, बुलाल,फरदिन,सादिक,शकिल शेख, समिर शेख,इदु शेख,जिशान शेख, साळीवाला व इतर अनोळखी तीन ते चार जण यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला.या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यापैकी जुबेर शोएब शेख याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

     जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBhiwandiभिवंडी