भारतीय संघाने वानखेडेवर तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. ...
उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये पृथ्वी हा काही महिन्यांपूर्वी दोषी आढळला होता. त्यावेळी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घातली होती. पण या बंदीनंतर मैदानात उतरत पृथ्वीने आतापर्यंत सातत्याने दमदार फलंदाजी केली आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...
आठ देशांच्या ८८ बुद्धिबळपटूचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरे मानांकन मिळाले होते. ...
सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या किवर्ड्सची यादी प्रसिद्ध केली आहे. ...
आव्हानाचा पाठलाग करणे भारतीय संघाला का आवडते याचे कारण भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने उघड केले आहे ...
क्षेत्ररक्षक, गोलंदाजांवर अधिक जबाबदारी ...
अभिनेता सुनील शेट्टी ‘नाडा’चा ब्रँड अॅम्बेसेडर ...