ICC Women's World Cup 2025: ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. हा सामनाही नवी मुंबईत होणार असून, या सामन्यावेळीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे ही लढत रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार असा प्रश ...
...रोहित शर्माने या अंतिम सामन्यात १२५ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची जबरदस्त शतकी खेली केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर विराट कोहलीनेही ८१ चेंडूंचा सामना करत ७४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार ठोकले. या सामन्यात या दोघांनी म ...
Karun Nair News: करुण नायरने सुमारे ८ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. तसेच इंग्लंड दौऱ्यातील चार कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने निवड समितीने त्याला संघाबाहेर केले. मात्र आता ...