मालवण शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणाऱ्या प्रसाद श्रीकांत सावंत यांच्या बंद घराची कौले काढून आतील कपाट फोडून रोख ३१ हजार ५०० रुपये, सोन्याची साखळी व अंगठी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी येथ ...
४६ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने ३ सुवर्ण पदकांसह वर्चस्व गाजविले. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके आपल्या नावे केली. नवी मुंबईला एका सुवर्ण पदक ...
गुहागर तालुक्यातील अनंत देवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी मालवण येथे दाखल झाले. यात खून प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले वाहन ताब्यात घेण्याची कार्यवाही ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना कणकवलीत जानवली नदी पूल ते नरडवे नाक्यापर्यंत उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाअंतर्गत गांगोमंदिरजवळ अंडरपास करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन अंडरपासला मान्यता ...
भाजपा पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानुसार तालुक्यातील सक्रिय सदस्यांमधून नवा तालुकाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. सध्या तालुकाध्यक्षपदाचा पदभार राजन चिके यांच्याकडे आहे. त्यामुळे आता भाजपाचा नवा तालुकाध्यक्ष कोण होणार? याबाबत सध्या ज ...
रेल्वे तिकीट वैयक्तिक युजर आयडीवर आॅनलाईन काढून त्या तिकिटांची प्रवाशांकडून अधिक रक्कम स्वीकारून तिकिटाचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (४१, रा. नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्या संशयिताचे नाव ...
काही मजूर संस्था वेळेत कामे न करता केवळ अडवून ठेवतात. त्यामुळे तालुका विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप करीत अशा मजूर संस्थांची माहिती घेऊन त्या संस्थांना यापुढे कोणत्याही कामाचा मक्ता देऊ नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत क ...
वैभववाडी बाजारपेठेतील हॅलो मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मोबाईल शॉपीचा मालक इम्तियाज इक्बाल काझी (रा. तिथवली) याने वैभववाडी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञाताव ...
विकासकामांच्या मुद्यावरूनही गरमागरम चर्चा झाली. विकासकामांची मुदत संपून बराच कालावधी झाला. वर्कआॅर्डरची मुदत संपली. परंतु ठेकेदार कामे करीत नाहीत. यामुळे विकास प्रक्रिया मंदावल्याने ठेकेदारावर काय कारवाई करणार ते सांगा, असे नानचे यांनी विचारले. ...