शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईचे साकड

By admin | Updated: November 12, 2014 23:58 IST

जिल्हाधिकाऱ्यांची भेट : जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवेदने

ओरोस : जिल्ह्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रति हेक्टरी ३५ हजार रुपये विनाअट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती हे मुख्य पीक असल्याने शेती पिकावरच शेतकरी आपली गुजराण करीत असतो. परंतु अगदी भातपीक कापणीच्यावेळी अवकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविण्यासाठी पंचनामे न करता प्रति हेक्टरी ३५ हजार रुपये विनाअट नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव सादर करावा. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाठपुरावा करा जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन बंदी असल्यामुळे कुठलेही बांधकाम अगर शासकीय कामे करताना लागणारे चिरे, वाळू जिल्ह्यात मिळणे कठीण झाले आहे. या सर्व बांधकामांना लागणारे साहित्य इतर जिल्ह्यातून मागविल्यास त्याचा खर्च मोठा असून तो सर्वसामान्य माणसाला परवडणार नाही. त्याप्रमाणे वेळेवर शासकीय कामे पूर्ण न होऊन निधीचा वापर झाल्यास निधीही परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले दोन ते तीन वर्षे या जिल्ह्यातील लोकांचे फारच हाल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करावा अशीही मागणी करण्यात आली.