शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:57 IST

नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदललाअन्नसाखळीतील खेकडे, बेडूक अन् जळू दिवाळीपासून होते नैसर्गिक अधिवासात

लक्ष्मण गोरेबामणोली : नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.खेकडे व जळू हे पावसाळा संपल्यावर पूर्णपणे गायब होत असतात. मग हे प्राणी कोठे राहतात, असा प्रश्न पडतो. खेकडे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ओढे, ओहोळेतील दगडाखाली दूरवर जमिनीत खोल बीळ करून राहतात. मान्सून सुरू होताच ते पुन्हा बाहेर येतात.खेकड्यांमध्ये तांबडे खेकडे व काळे खेकडे असे दोन प्रकार असतात. तांबडे खेकडे हे उंचीवरील प्रदेशात म्हणजेच जांभा दगड असणारे महाबळेश्वर, कास पठार, ठोसेघर परिसरात आढळतात. काळे खेकडे सपाट सखल प्रदेशात म्हणजेच काळा दगड असणाऱ्या तापोळा, बामणोली, सातारा, परळी, कऱ्हाड अशा ओढे नदीकाठी आढळतात.

या खेकड्यांच्या मादी या पावसाळा सुरू होताच कवचातील पिल्ले पाण्यात वाढीसाठी सोडतात. त्यांनी या पिल्लांची निर्मिती उन्हाळ्यात करून ठेवलेली असते. खेकड्यांसोबत प्रकट होणारा जळू कीटक आहे. जळू माणूस व जंगली प्राणी, जनावरांचे रक्त पितो. माणसांच्या पायाला चावून अशुद्ध रक्त पितो. त्यामुळे अनेक पाश्चात्य वैद्यकीय उपचारांमध्ये जळू पकडून त्याद्वारे मेडिकल थेरपी केली जाते. रक्त पिलेल्या कित्येक पट रक्तस्त्राव त्या ठिकाणाहून होतो.जळू ही दलदल असणाऱ्या ठिकाणी पालापाचोळा कुजलेल्या ठिकाणी आढळते. उन्हाळ्यात ती मृत अवस्थेत आढळते. वणवा गेला तरी जमिनीवरील गवत मात्र जळते; परंतु जळूला काहीही इजा होत नाही. पाऊस पडताच जळू लगेच जिवंत होते. भांबवली कासचा दलदलीचा परिसर, महाबळेश्वर, वासोटा, ठोसेघर या परिसरात जळू मोठ्या प्रमाणात आढळतात.काही मानवी वस्त्याही अलिप्तप्राण्यांप्रमाणेच काही गावे व मानवी वस्त्या आजही अलिप्त राहतात. जावळी तालुक्याच्या पश्चिमेकडील तळदेव मायणी व देऊर ही ठोसेघर पठाराला लागून असलेली दोन गावे तसेच मालदेव व रवदी मुरा येथील एका कुटुंबांची वस्ती वीज, रस्ता मोबाईल यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. निव्वळ पाणवठ्याची सोय असल्याने ही गावे अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करत आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरwildlifeवन्यजीवCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक