शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माथाडी कामगार चळवळीच्या माध्यमातून घरे उभी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:40 AM

वाई : केंद्र शासनाच्या माध्यमातून व माथाडी चळवळीच्या माध्यमातून वाई तालुक्यातील देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्त बांधवांना घरे उभी करण्यासाठी ...

वाई : केंद्र शासनाच्या माध्यमातून व माथाडी चळवळीच्या माध्यमातून वाई तालुक्यातील देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्त बांधवांना घरे उभी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.

नरेंद्र पाटील यांनी कोंडावळे येथील देवरूखवाडी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

नरेंद्र पाटील म्हणाले, देवरूखवाडीबरोबर संपूर्ण कोंडावळे गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी शासन दरबारी करणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना येथील नुकसानीची संपूर्ण माहिती दिली जाईल. शासनाने पश्चिम भागातील नुकसानीचे पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी कोंडावळे गावचे सरपंच व गावकरी तसेच भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, नवी मुंबईचे नगरसेवक व माथाडी नेते रविकांत पाटील, माजी उपसभापती चंद्रकांत शेलार, राहुल यादव, युवराज कोंढाळकर, स्वप्निल जाधव, सुरेंद्र जाधव, दत्तात्रेय कोंढाळकर, अंकुश कोंडाळकर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.