शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या!

By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST

राज्यपाल : गुळुंब येथे ओढाजोड प्रकल्पाची पाहणी

वाई : ‘सध्या पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असून, राज्य व केंद्र शासनाने पाणी प्रश्नाला प्रथम प्रधान्य दिले आहे. वेगवेगळ्या निवडणुका होत असतात, लोकांनी आपला विकास साधत असताना पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यावे,’ असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. गुळुंब, ता़ वाई येथे ‘जलयुक्त शिवार’ उपक्रमास भेट दिल्यावर ते बोलत होते. प्रशासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून गुळुंब येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत ओढाजोड प्रकल्प सुरू आहे. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माहिती दिली़ गुळुंबच्या सरपंच अल्पना यादव म्हणाल्या, ‘ओढाजोड प्रकल्प हा प्रशासन, लोकसहभागातून व विविध संस्थांच्या मदतीतून राबविलेला महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. याचा गुळुंब, चांदकच्या शेतीसाठी फायदा होणार आहे़ ’ सरपंच अल्पना यादव यांनी राज्यपाल, पालकमंत्री विजय शिवतारे यांचा सत्कार केला. गुळुंब येथील या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, वाई पंचायत समितीच्या सभापती उमा बुंलुंगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, बाजार समितीचे उपसभापती रवींंद्र जाधव, प्रताप यादव, तसेच गुंळुंब, चांदक गावचे ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. (प्रतिनिधी)