शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज : जिल्हाधिकारी

By admin | Updated: July 4, 2014 00:33 IST

३१ मार्चपर्यंत ३६१४.४८ कोटींचे कर्जवाटप

सातारा : खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज वाटपास प्राधान्य दिले असून, आत्तापर्यंत बँकांनी खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. दरम्यान, जिल्हा अग्रणी बँकेने या वर्षीसाठी तयार केलेल्या पतपुरवठा आराखड्याच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ३६१४.४८ कोटींचे कर्जवाटप प्राथमिकता क्षेत्रासाठी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.
जिल्हा अग्रणी बँकेच्या बँकर्स समन्वय समितीची बैठक नियोजन भवनात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. होते. ‘आरबीआय’चे सहायक महाप्रबंधक मोहन सांगवीकर, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक जी. के. साळवेकर, महाबँकेचे महाप्रबंधक रवींद्र चव्हाण, अग्रणी बँक व्यवस्थापक संजय वाघ, प्रकल्प संचालक गिरीश भालेराव, जिल्हा बँकेचे उपमहाव्यवस्थापक भुजंग जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘गेल्यावर्षी अग्रणी बँकेने ४२८४.१३ कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच व्यापारी बँकांद्वारे ३६१४.४८ कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. शेती क्षेत्रासाठी २५२६.१४ कोटी, उद्योगासाठी २३८.१० कोटी त्याचबरोबर अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी ८५०.२४ कोटींच्या कर्जपुरवठ्याचा समावेश आहे. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यात व्यापारी बँकांमार्फत २१८९.१७ कोटी, जिल्हा बँक १४२१.१७ कोटी, ‘आरआरबी’च्यावतीने ४.१३ कोटींच्या कर्जपुरवठ्याचा समावेश आहे.
गिरीश भालेराव यांनी नवीन राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व कुटुंबांचे ‘एक कुटुंब एक खाते’ योजनेत खाते उघडण्याची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील बँकांनी १२९० बचतगटांना १४.५९ कोटींचे अर्थसहाय्य केले.
यावेळी आनंद कटके, भुजंग जाधव, अनिल गोडबोले, ‘आरसेटी’चे राज्य समन्वयक सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध बॅँकांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)