शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी बंद करण्याची औंध ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या स्मशानभूमीच्या तिन्ही दिशांना घरे आहेत. स्मशानभूमी लोकवस्तीत असल्याने अंत्यविधीच्या वेळी धूर, काजळी, वास हा घरापर्यंत जात आहे. ज्या वेळी हा विधी तिथे असतो, त्यावेळी आसपासचे लोक घरांची दारे लावून बसत आहेत. घराकडे येण्या-जाण्याचा तोच मार्ग असल्याने लहान मुले व स्त्रिया घाबरत आहेत. रहिवाशांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता, स्मशानभूमीची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी.

जनतेच्या भावनांचा विचार करून यावर लवकर तोडगा काढण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

यावेळी धनाजी आमले, जयसिंग घार्गे, वसंत पवार, चंद्रकांत पवार, संभाजी कुंभार, संतोष भोसले, नामदेव भोसले, गणेश चव्हाण, गणेश शिंदे, संजय भोसले, विमल खैरमोडे, कुसुम खैरमोडे, वनिता कोळी, श्वेता कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.