सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्याकरिता तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...
विटा : कडकनाथ कोंबडी व्यवसायात फसवणूक झालेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, फसवणुकीची तक्रार करण्यासाठी विटा पोलीस ... ...
सांगली : कृष्णा नदीवर, पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या सांगलीकरांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त उत्सवाचा कृतिशील मार्ग अवलंबत आदर्श निर्माण केला आहे. विविध ... ...
मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 33.95 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...