शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हाेते. प्रा. रमेश कट्टीमणी यांनी स्वागत केले. डॉ. अजित ...

महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हाेते. प्रा. रमेश कट्टीमणी यांनी स्वागत केले. डॉ. अजित पाटील म्हणाले की, १५ ते २९ या वयोगटांत होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असून, युवा पिढी मानसिकदृष्ट्या खचत चालल्याचे हे लक्षण घातक आहे. कौटुंबिक समस्या, नोकरीविषयक समस्या, मानसिक ताण, चिंता, नैराश्य, अपुरा संवाद, ड्रग्सचा अतिवापर या कारणातून आत्महत्या होतात. प्रत्येकाने मित्र बनून आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींशी सुसंवाद साधला पाहिजे, अशा व्यक्तींच्या वर्तनातील बदल समजून घेऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत मिळवून दिली पाहिजे.

या वेळी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी, डॉ. माधुरी देशमुख यांनी संयोजन केले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी आभार मानले.