शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गटनेत्यांनी फेटाळला निष्क्रियतेचा आरोप

By admin | Updated: December 4, 2014 23:38 IST

महापालिका : मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे मत

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या पराभवाला मोदी लाटेसह तत्कालीन वातावरण कारणीभूत होते. त्याला महापालिकेचा कारभार जबाबदार नाही, असे स्पष्टोक्ती गटनेते किशोर जामदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर होणारा निष्क्रियतेचा आरोपही फेटाळून लावला.
गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या कारभारावर काँग्रेसमधून टीका होत होती. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी शहरातील गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर पालिका बरखास्तीची मागणी केली, तर माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करीत पालिकेच्या कारभारामुळेच मदन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची टीका केली होती. याबाबत आज जामदार यांना विचारता ते म्हणाले की, गॅस्ट्रोबाबत पालिकेचे प्रशासन व पदाधिकारी एकत्र येऊन मुकाबला केला आहे. दिवस-रात्र परिश्रम घेऊन ही साथ आटोक्यात आणली. महापालिका बरखास्त करून गॅस्ट्रोचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही लगाविला. पतंगराव कदम हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नाराजी वृत्तपत्रातूनच कळली. लवकरच त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेतील पराभवाबाबत ते म्हणाले की, मदन पाटील यांच्या पराभवाला पालिकेचा कारभार जबाबदार नाही. तसे पाहिले तर माझ्या हातात

नायकवडी माझे सहकारी
माजी महापौर इद्रिस नायकवडी हे माझे सहकारी आहेत. दररोज त्यांची भेट होत असते. पण त्यांच्या अडचणी, प्रश्नांची आपल्याकडे माहिती नाही. कामकाजाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन
वेगवेगळा असतो, असे सांगत नायकवडींवर थेट टीका करण्याचे टाळले.
नायकवडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या पतंगराव यांच्या विनंतीवरुन आम्ही माघार घेतली आहे. कारभार सुधारला नाही तर आम्ही पुन्हा संघर्ष समिती करू. कारभारच नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींच्या हाती कारभार असतो. गटनेते म्हणून केवळ आपण नेत्यांच्या आदेशाचे पालन होते की नाही, हे पहात असतो.
विधानसभेवेळचे वातावरण व मोदी लाट यामुळेच काँग्रेसला सांगलीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)