शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​दीपिकाच नव्हे, ‘या’ ५ कारणांनी प्रत्येक मुलगी करु शकते ब्रेकअप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 17:56 IST

कोणत्या कारणाने मुली Breakup करतात, जाणून घ्या ती कारणे..!

-रवींद्र मोरे असे म्हणतात की, प्रेमात मनुष्य सर्वकाही विसरुन जातो. मात्र प्रेमात फक्त कमिटमेंटच दिसत असेल तर हे प्रेमाचे नाते कधीपर्यंत टिकेल याची शाश्वती नसते. असे नाते पुढे नेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा करिअर समोर येते. कमिटमेंट करायला फक्त मुलेच नाही तर मुलीदेखील घाबरतात.बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचेच उदाहरण पाहा ना. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची खूपच चर्चा झाली होती. दीपिका आपल्या करिअरवर खूपच फोकस करते म्हणून ती रणवीरला कमिटमेंट द्यायला घाबरते. केवळ दीपिकाच नव्हे तर बहुतेक मुली असा विचार करतात. चला जाणून घेऊया की, केवळ कमिटमेंटच्या आधारे बे्रकअप का होतो.   * करिअरला अधिक महत्त्व सध्याच्या मॉडर्न काळात मुलांप्रमाणेच मुलीदेखील आपले करिअर घडविण्यात व्यस्त आहेत. आपल्या रिलेशनपेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात. याच कारणाने त्या लवकर कोणतेच कमिटमेंट करीत नाहीत.   * स्वावलंबत्व आज प्रत्येकाला स्वतंत्र जगायला आवडते. आपल्या पर्सनल लाइफमध्ये दुसऱ्याची दखल कुणालाही आवडत नाही. यासाठी सध्याच्या मुली दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतात.    * जबाबदारीपासून बचाव लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात विशेष बदल होत नाही, मात्र मुलींवर संपूर्ण परिवाराची जबाबदारी येते. काही मुली या जबाबदारीपासून वाचण्यासाठीदेखील लग्नासारख्या कमिटमेंटमध्ये पडणे पसंत नाही करत. * वाढते वय अगोदर अगदी कमी वयात लग्न होत होते, मात्र आज लोकांचे विचार बदलले आहेत. लग्न कधीही करु शकतो असा विचार आता अमलात आणला जात आहे. असाच विचार आता मुलीदेखील करु लागल्या आहेत. अगोदर करिअर पाहू आणि त्यानंतर लग्नाचा विचार करु असे ठामपणे सांगणाऱ्या मुलीदेखील आहेत.   *ओळख निर्माण करणेप्रत्येकजण आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल असतो. यामुळे बहुतेक मुली लग्नाच्या कमिटमेंटला घाबरतात. Also Read : ​OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !                   : ​Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !