आवाशी : दर दाेन वर्षांनी कंपनीतील सेफ्टी ऑडिट व दर पाच वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सुरक्षा विभागाला ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सलग ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : अन्न-पाण्याच्या शोधात आईसोबत आलेले माकडाचे पिलू घराच्या छतावर लावलेल्या जाळीत अडकले आणि त्याची सुटण्यासाठी ... ...
कब्रस्तानची स्वच्छता रत्नागिरी : शहरातील धनजी नाका येथील कब्रस्तानमध्ये स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील नागरिक सोहेल लाला यांनी आरोग्य सभापती ... ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जंगलमय भागात एका अनोळखी प्राैढाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत आरवली ... ...
देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : घरडा केमिकल कंपनीत झालेल्या दुर्घटनेत शहरालगतच्या रेहेळ भागाडी - सकपाळवाडीतील आशिष चंद्रकांत गोगावले याच्या ... ...
भारताच्या सर्वेक्षणानुसार शहरी भागात दर दिवशी दर माणशी १३५ लिटर पाणी पुरते. तेच ग्रामीण भागात ६० लिटर आहे. शहरी ... ...
लाेटे औद्याेगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीतील दुर्घटनेची चाैकशी करण्याची वैभव खेडेकर व संजय कदम यांनी केली आहे. लाेकमत न्यूज ... ...