शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

तासगाव येथे बांधला वनराई बंधारा; ४०० बंधारे बांधण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:50 PM

गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार

माणगाव : तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या परिसरात फिरून लोकसहभागातून एकूण ४०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प आणि नियोजन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी केला आहे. त्यासाठी ते स्वत: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत.

भागाड ग्रामपंचायतीच्या व माणगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील तासगाव येथील फरशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी माणगाव पंचायत समिती येथील अधिकारी, निजामपूर जिल्हा परिषद गणातील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या श्रमदानातून ५०० सिमेंटच्या पिशव्यांचा वनराई बंधारा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बांधण्यात आला. या बंधाºयात पाणी हे एप्रिल महिना अखेरपर्यंत राहत असल्यामुळे भागाड, तासगाव, येलावडे, तासगाव आदिवासीवाडी, भागाड आदिवासीवाडी येथील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

एप्रिलअखेर बंधाºयाचा सांडवा बंद करण्याचे नियोजन करून या बंधाºयातील पाणी मे महिनाअखेरपर्यंत साठवून ठेवायचे आहे. वनराई बंधाºयाच्या कामाकरिता गटविकास अधिकारी सतीश गाढवे, कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, भागाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळाराम जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र