पुनर्विवाहानंतरही मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या विधवांना कुटुंब निवृत्तीवेतन लागू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला ...
भाजपा-सेना सरकारच्या जनहितविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस पक्षाकडून सावरखंड गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला ...
या प्रभागामध्ये चाकरमानी नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गृहनिर्माण संस्थांचे जाळे या प्रभागात असल्यामुळे दैनंदिन नागरी सुविधांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे ...