उमेदवारांना अर्ज भरताना जातपडताळणी प्रमाणपत्र देणे अद्याप बंधनकारक आहे. ...
महापालिका निवडणूक लढविणार नाही. या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पक्षातील इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला ...
मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवर नऊ डब्यांच्या लोकल बारा डबा करण्यात आल्या. तर पश्चिम रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनही पूर्ण करण्यात आले. ...
अवयवदानाचा टक्का गेल्या तीन वर्षांत वाढताना दिसत आहे. पण, अद्यापही म्हणावे तितक्या प्रमाणात अवयवदान होताना दिसत नाही. ...
अंधेरी आरटीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लायसन्स देण्यास विलंब केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते. ...
रिलायन्स सिलिकॉन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असताना आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. ...
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. ...
सुप्रीम कोर्टाच्या कलम ‘६६ अ’ रद्द करण्याच्या निर्णयाने सर्वच स्तरांवर गोंधळ निर्माण झाला आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र केली आहे ...
विकसित देशाकडे नेण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. नेरुळमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ...