शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बिनकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 97 हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:08 IST

देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत.

अलिबाग - कोरानाच्या विषाणूला रोखण्यासाठी जिल्ह्यात जमाबंदी पाठोपाठ आता संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. या कालावधीत काही नागरिक बिनकामाचे घराबाहेर पडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारावाईचा बडगा उगारला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 396 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बिनाकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी उठा-बशा काढण्याची शिक्षाही देऊन टाकली आहे.देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत. सुरुवातीला जनता कर्फ्यू, कलम 144 आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विविध दुकाने, अस्थापने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महत्वाच्या कामा व्यतीरिक्त नागरिकांनी बाहेर पडण्याला मज्जाव केलेला आहे. मात्र नागरिक भाजीमार्केट, मासळी मार्केट, किराणा मालाची दुकाने तसेत रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे अधोरेखित होते.त्यामुळे पोलिसांना आता कडक अंमलबजावणी करावी लागत आहे. 22 आणि 23 मार्च 2020 अशा सलग गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी अनुक्रमे 60 आणि  336 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर अनुक्रमे 16 हजार 900 आणि 80 हजार 400 असा एकूण  97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड