सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१७ पासून राज्य महामार्गावरील अनेक दारूची दुकाने, बार बंद करण्यात आले. मात्र, दारूविक्री खरचं थांबवली काय हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे. ...
कृषी खाते थेट शेतकऱ्यांशी निगडित असल्याने शेतकऱ्यांची कामे, मार्गदर्शनही वेळेत होणे गरजेचे असते; परंतु पुरंदर तालुका कृषी विभागात सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त ...
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे आज सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुमारे अर्धातास गारांसह पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे ...