ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:49 PM2017-08-29T20:49:59+5:302017-08-29T21:35:06+5:30

मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते.