उत्तर भारतात वादळी पावसाचे थैमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 09:47 PM2018-05-03T21:47:47+5:302018-05-03T21:47:47+5:30

उत्तर भारतात बुधवारी रात्री वादळी पावसाने थैमान घातले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली.

मुसळधार पावसाने घातलेल्या थैमानामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

या पावसामुळे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले.

पावसासोबत आलेल्या वादळामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली.