शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक !दुबार पेरणी करूनसुद्धा सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 19:52 IST

नैराशेपोटी घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

जिंतूर (जि. परभणी) : तालुक्यातील पाचलेगाव येथील  नारायण सुगाजी काळे या शेतकऱ्याने दोन वेळेस सोयाबीनची पेरणी करुनसुद्धा बियाणांची उगवण न झाल्याने हतबल होऊन ४ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील आडूला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. 

पाचलेगाव येथील नारायण सुगाजी काळे यांना दोन एकर जमीन आहे. त्यांनी यावर्षी या शेतात सोयाबीनची दोन वेळेस पेरणी केली; परंतु, बियाणे निकृष्ट निघाल्याने बियाणांची उगवण क्षमता झाली नाही. त्यामुळे हतबल काळे हे चिंताग्रस्त झाले. नैराशेपोटी त्यांनी ४ आॅगस्टला सायंकाळी ६ वाजता राहत्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यानंतर नारायण यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नारायण काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्याparabhaniपरभणी