लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना - Marathi News | Farmer dies, relatives wait for two hours for postmortem; Incident in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना

एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. पण, मृत्यूनंतरही त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना ताटकळत बसावे लागले.  ...

पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन; चंद्रपूर एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना - Marathi News | Five tribal farmers consumed poison; Shocking incident at Chandrapur SDO office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन; चंद्रपूर एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना

Chandrapur : राजुरा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. ...

वाढती आपत्ती आणि शेतकऱ्यांचा शापित संघर्ष संपणार कधी? बळीराजा जगणार कधी? - Marathi News | When will the growing disaster and the cursed struggle of the farmers end? When will Baliraja live? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढती आपत्ती आणि शेतकऱ्यांचा शापित संघर्ष संपणार कधी? बळीराजा जगणार कधी?

पावसाळा जसा नेमेचि येतो, तसेच वादळ, अवकाळी पाऊस, गारांचा माराही न चुकता होतो. त्यातही मध्य व उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामात पिके काढणीला येतात, गहू सोंगणीसाठी तयार असतो, रब्बी ज्वारी कणसे भरण्याच्या अवस्थेत असतात, हरभरा काढायचा असतो तेव्हाच, जानेवा ...

शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती - Marathi News | Demand for Rs 6,000 crore for farmer loan waiver; Information from Cooperation Minister Babasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Maharashtra Farmer Loan Waiver 2026: उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता.  ...

विशेष लेख: अवकाळी, आक्रोश, अनास्थेच्या दुष्टचक्रात शेतकऱ्यांचे मरण ! - Marathi News | Special Article: Farmers die in a vicious cycle of untimely weather, outrage, and apathy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अवकाळी, आक्रोश, अनास्थेच्या दुष्टचक्रात शेतकऱ्यांचे मरण !

वारंवार अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे, महापूर, दुष्काळ हा हवामान बदलाचा, तापमानवाढीचा परिणाम आहे. त्याबद्दल आपण कधी बोलणार?, काय करणार? ...

शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची पहिली बैठक झाली; काय झाला निर्णय? - Marathi News | The first meeting of the state-level task force for prevention of farmer suicides was held; what was the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची पहिली बैठक झाली; काय झाला निर्णय?

farmer suicide task force शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स कोणताही नवीन अभ्यास किंवा सर्वेक्षण करणार नसून, प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणार आहे. ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार; आता राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना, काय आहे नेमका उद्देश? - Marathi News | Farmers' suicides will be prevented; Now a state-level task force has been established, what is the exact purpose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार; आता राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना, काय आहे नेमका उद्देश?

Farmer Suicide Maharashtra राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी समन्वयित, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून उपाययोजना राबविण्यास गती मिळणार आहे. ...

शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी प्रक्रिया सुरू; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची शोधमोहीम - Marathi News | Process for farmer loan waiver scheme begins; Cooperative Department searches for bank details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी प्रक्रिया सुरू; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची शोधमोहीम

राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...