जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ६६.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक म्हणजे तब्बल ७२ टक्के मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात झाले. ...
परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे. ...
दोन आठवड्याच्या खंडानंतर शनिवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
येथील बसस्थानक परिसरात मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे़ याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे़ याकडे आगारप्रमुख व विभागीय नियंत्रक कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची हेळस ...
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवारी १५०६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जात असून मतदान यंत्रासह जिल्हाभरातील सुमारे साडेसहा हजार कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत. रविवारीच रात्रीच ही केंद्रे मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत. ...
आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आत ...