माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वेमागार्चे काम अंतिम टप्प्यात आले असून ५ फेब्रुवारीपर्यंत या रेल्वेमागार्ची सुरक्षा चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती वि ...
येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे. ...
एका ३५ वर्र्षींय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केल्याची घटना ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील उक्कलगाव शिवारात उघडकीस आली आहे. आशामती तुकाराम पिंपळे असे या मयत महिलेचे नाव आहे. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्य ...
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचा कठडा तोडून एक चारचाकी वाहन आत घुसल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
दैठणा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न २८ जानेवारी रोजी मध्यरात्री करण्यात आला. याबाबत चोरट्यांविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
सीएए आणि एनआरसी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला परभणी, पाथरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. गंगाखेड, जिंतूर, सेलू या तालुक्यांमध्ये बंदला संमिश्र प ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने एकीकडे तब्बल २५ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू काळ्या बाजारात विकली जात असताना प्रशासनाने मात्र संबंधित गावच्या ग्रामस्थांनी वाळूची मागणी केल्यानंतर त्यांना ४०० रुपये प्रति ब्रासने वाळू देण्याच्या सूचना तहसीलदा ...