शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

3Cची कमाल

By admin | Updated: June 11, 2015 15:04 IST

आपल्याला आपल्या जगण्याचा राग येतो, कधी आपल्या नियतीचा, नशिबाचा कधी घरच्यांचा राग येतो.

आपल्याला आपल्या जगण्याचा राग येतो,
कधी आपल्या नियतीचा, नशिबाचा
कधी घरच्यांचा राग येतो.
वाटतं, आपल्याच नशिबात काही यश नाही,
काही घडत नाही. आपल्यालाच काही मिळत नाही.
पण आपलं नशिब बदलायची एक किल्ली आपल्याच हातात असते हे आपल्याला कुठं माहिती आहे?
आपण तीन किल्ली वापरतच नाही
म्हणून आपलं आयुष्य बदलत नाही!
थ्री स्टेप की म्हणू आपण त्याला
आणि प्रयत्न करू तिच्या जोरावर आपलं आयुष्य घडवायचा!
त्या किल्लीचं नाव आहे,
 
3 उ
हे तीन सी वापरून  आपलं आयुष्य आपण सहज बदलवू शकतो.
पण त्यासाठी हवी धमक.
कारण हे तीन सी म्हणजे अंगारे आहेत, आणि जळते निखारे हातात घेतल्याशिवाय कसं आपल्या गुणांचं सोनं उजळायचं?
 
1) CHOICES
कुणीतरी आपल्या वतीनं निर्णय घेईल, कुणीतरी आपलं जग बदलेल हा भाबडेपणा सोडून द्या. आहे त्या परिस्थितीत आपल्यासाठी चांगलं काय याची निवड करा, चॉईस तुमचा, जबाबदारी तुमची.
 
2)CHANCES
 
नुस्ती निवड करुन उपयोग नाही तर त्या निवडीनं आलेल्या संधी मिळवणं किंवा संधी निर्माण करणं, धोका पत्करणं हे दुसरं सूत्र. आपल्यालाच पुढे होऊन स्वत:हून काही संधींचं सोनं करावं लागेल हे कधीच विसरता काम नये.
 
3) CHANGES
जो निर्णय घ्याल त्यावर ठाम राहिलात आणि सर्वप्रकारच्या बदलांना तयार राहिलात, ते बदल केले, आलेले बदल ङोलले, पचवले आणि सहन केले तर तुमच्या निवडीचे काही वेगळे आणि मनासारखे परिणाम तुम्हाला नक्की दिसतील.
एक लक्षात ठेवायला हवं की,
You must make a choice
to take a chance
or
Your life will never change.